जागतिक महिला दिन 2026: भारतीय स्त्रीशक्तीचा नवा आवाज – International Womens Day

८ मार्च (International Womens Day) हा केवळ शुभेच्छांचा उत्सव नसून, तो महिलांच्या संघर्षाची जाणीव करून देणारा दिवस आहे. २०२६ मध्ये, जेव्हा आपण संयुक्त राष्ट्रांच्या (UN Women) ‘हक्क, न्याय आणि कृती’ (Rights. Justice. Action. For ALL Women and Girls) या संकल्पनेचा विचार करतो, तेव्हा हे स्पष्ट होतं की आता केवळ चर्चा करून चालणार नाही. आजही मालमत्तेचा […]
National Science Day 2026 : पर्यावरणपूरक व्यवसाय, Sustainable Packaging आणि Green Supply Chain ची सुवर्णसंधी

राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष: पर्यावरणपूरक व्यवसाय, शाश्वत पॅकेजिंग (Sustainable Packaging)आणि ग्रीन सप्लाय चेन (Green Supply Chain) विज्ञानाशिवाय जग चालत नाही. माणसाने घेतलेला श्वास, माळरानावर उगवलेले झाड ते अवकाशात फिरणारे कृत्रिम उपग्रह – सगळंच विज्ञानाच्या भोवती चालत असतं तसेच अर्थकारण, नोकरी, उद्योग आणि व्यवसायही. आज जगभरात पर्यावरणपूरक व्यवसाय (Eco-friendly Business) हा केवळ ट्रेंड नसून, एक गरज […]
मराठी भाषा गौरव दिन 2026: अभिजात मराठीचा इतिहास, महत्त्व आणि भविष्यासाठी संदेश

Marathi Bhasha Gaurav Din 2026 इतिहास, महत्त्व आणि मराठीच्या भविष्यासाठीचा संदेश “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…” भाषा म्हणजे काय मुळात, तुमचे – आमचे म्हणणे, विचार एकमेकांपर्यंत पोहचवण्याचे माध्यम. ही भाषा म्हणजे माणसाची ओळख, अस्मिता आणि संस्कृती, जी इतर प्राण्यांपासून माणसाला वेगळं बनवते. आपली मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, तर महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख, इतिहास आणि […]
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्श शिक्षक ते भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

शिक्षक दिन आपल्याला त्या व्यक्तींच्या योगदानाची आठवण करून देतो, ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश पसरवून आपल्या जीवनाला दिशा दिली. भारतात शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस फक्त शिक्षकांचे कौतुक, त्यांचे स्मरण करण्यासाठीच नाही, तर शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी देखील असतो. या दिवसाची विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा […]
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : ‘अतीसामान्य ते असामान्य’ प्रवासाचा यात्री यांची जयंती

एका बाजूला शांततेसाठी तरीही शत्रुच्या मनात धडकी भरवणारी पोखरण अणुचाचणी होती तर दूसरीकडे “when there is order in the nation then, there is peace in the world”, म्हणत यूरोपियन देशांच्या संसदेत केलेल्या सर्वकालीन सर्वश्रेष्ठ भाषणांपैकी एक असे जागतिक शांततेचे आवाहन करणारे भाषण होते. E.U.ची संपूर्ण संसद जेंव्हा आनंदाने भारावलेल्या अवस्थेत, बराच वेळ टाळ्या पिटत असतानाच […]
‘परम’ महासंगणकाचे जनक : डॉ. विजय भटकर

डॉ. विजय पांडुरंग भटकर हे भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख नाव आहे. त्यांनी भारताचा पहिला महासंगणक ‘परम’ विकसित करून देशाला या क्षेत्रात स्वयंपूर्ण केलं. त्यांच्या कठोर परिश्रम आणि दूरदृष्टीमुळे माहिती तंत्रज्ञानात भारताची ओळख जागतिक स्तरावर निर्माण झाली. डॉ. भटकर यांनी केवळ तंत्रज्ञानच नाही, तर शिक्षण, अध्यात्म, साहित्य, आणि ई-गवर्नन्स सारख्या विविध क्षेत्रातही मोलाचं योगदान दिलं […]
राष्ट्रीय अभियंता दिवस आणि सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय अभियांत्रिकी आणि विकासात अतुलनीय योगदान देणारे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. पुण्याच्या खडकवासला धरणाच्या स्वयंचलित गेटच्या निर्मितीपासून ते मुंबईच्या प्रीमिअर ऑटोमोबाईल कंपनीच्या स्थापनेपर्यंत आपले योगदान देणारे भारताचे पहिले अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? […]
अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story

अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story
शिक्षक दिन 5 सप्टेंबरला का साजरा करतात? | Why Teachers Day Celebrated On 5th September

प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका ही अनन्यसाधारण महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती जेव्हा यशस्वी होते, तेव्हा तिच्या मागे नेहमी कोणत्या-न-कोणत्या मार्गदर्शकाचा हात असतो, भूमिका असते. हा मार्गदर्शक म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्याला वळण देणारा, चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायला शिकवणारा शिक्षक. भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा स्मरणोत्सव आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती […]
वयाच्या ११ व्या वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये उतरून जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार बनलेले वॉरन बफे

खेळण्याच्या वयात कोकच्या ६ बाटल्यांचा संच विकून ५ सेंट्सचा स्वकष्टाने नफा मिळवणाऱ्या वॉरन बफे यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली. तुम्ही म्हणाल, प्रचंड संपत्ती तर जगातील अनेक लोकांनी कमावली आहे. मग बफेंनी यात जगावेगळं असं केलं तरी काय?
29 ऑगस्ट – राष्ट्रीय क्रीडा दिन

आपल्या भारत देशाला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभलाय. भारतीय क्रीडा विश्वातील एक प्रेरणादायी आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचं नाव आजही तितक्याच आदराने घेतलं जातं. देशातीलच नव्हे तर जगातील महान हॉकीपटूंच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 मध्ये उत्तर प्रदेशमधील प्रयागराज म्हणजे आधीच्या इलाहाबाद येथे झाला. मेजर […]
भारताचा इलोन मस्क: भाविश अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास | Bhavish Aggarwal: The Inspiring Story of Ola Founder

तुम्ही प्रवासासाठी गाडी शोधत असता, पण गाड्यांची उपलब्धता कमी असते आणि तुम्हाला घाई सुद्धा असते,अशा वेळेला तुम्ही काय करता? तर तेव्हा तुम्ही मोबाईलवर ओला किंवा उबर सारख्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या ऍप्सचा उपयोग करून सहज गाडी बुक करता. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे एवढं आरामदायी समाधान कुणाच्या कल्पकतेमुळे शक्य झालं? आज आपण त्याच व्यक्तीचा […]
जागतिक उद्योजक दिन – प्रवास उद्योजक बनण्याचा

स्वतःचं वेगळं अस्तित्व कोणाला नको असतं. कोणाला वाटत नाही, समाजात आपली वेगळी ओळख असावी. आपण नोकरी मागणारे नाही, तर चार लोकांना नोकरी देणार्यांच्या रांगेत यावे. आपल्या माध्यमातून लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा. समाजातील एखाद्या प्रश्नावर आपल्या माध्यमातून उत्तर शोधलं जावं. समाजाला भेडसावणारी एखादी समस्या आपण शोधलेल्या उत्तरानं दूर व्हावी, आपलं जगणं […]
म्हणून साजरं करतात रक्षाबंधन… जाणून घ्या भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचे पावित्र्य

मानवी जीवनात प्रत्येक नात्याचं वेगळं आणि काहीतरी विशेष महत्त्व आहे. कोणतंच नातं छोटं किंवा मोठं असं त्याचं वर्गीकरण करता येणार नाही. ते करुही नये. त्या नात्यातील भावना आणि प्रेम किती खरं आहे यावर त्याचं पावित्र्य अवलंबून असतं. अशाच एका सुंदर नात्यावर आज आपण बोलणार आहोत. ते सुंदर आणि पवित्र नातं म्हणजे बहीण-भावाचं नातं. निखळ प्रेमाचं, […]
स्वतःमध्ये बदल घडवून मग हक्काने म्हणा ‘मेरा भारत महान’

“भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत” ही ओळ आपण प्रत्येकानेच शाळेत असताना अगदी जोरात म्हटलीच असेल, मात्र यापलीकडचा भारत आपल्यापैकी किती जणांनी उलघडून पहिला? इतिहासाचा तास तर जांभया देत आणि हा विषय किती रटाळ आहे हेच सांगण्यात गेला आणि वाचनाची आवड नसल्याने इतिहासाची पानं चाळली गेली नाहीत. केवळ 15 ऑगस्ट आणि […]
“रंकाचा राजा’’ संघर्षातून उभारले यशस्वी साम्राज्य, लॅरी एलिसन यांचा प्रेरणादायी प्रवास

आज आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांच्यावर “रंकाचा राजा” ही म्हण तंतोतंत लागू होते. या व्यक्तीने आपल्या जीवनातील अनेक आव्हानांवर मात करून यश मिळवले आहे. ती व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे प्रख्यात उद्योजक आणि ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक, “लॅरी एलिसन”. लॅरी एलीसन आणि देव यांच्यात काय फरक आहे, यावर एक विनोदी प्रश्न विचारला जातो. उत्तर […]
भारताला अंतराळात घेऊन जाणारे शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. विक्रम साराभाई…

आधुनिक जगात चमत्काराचे दुसरे नाव आहे विज्ञान, कारण केवळ विज्ञानाच्या जोरावर पृथ्वीवर वावरणारा माणूस थेट चंद्रावर जाऊन पोहोचला आहे. विज्ञानाच्या मदतीने अशक्य गोष्ट देखील शक्य करणं सहज शक्य आहे असं म्हटलं तरीही ते वावगं ठरणार नाही. भारतीय विज्ञान शास्त्राचा इतिहास बराच जुना आणि गाढा आहे, मात्र कालांतराने आपण हा धनाचा पेटारा कधी उघडून बघितलाच नाही […]
स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर क्रांतिदिनाचे महत्त्व काय?

जर का तुम्हाला विचारलं की भारताचे नागरिक म्हणून तुमचं पाहिलं प्रेम कोणावर आहे, तर तुम्ही काय उत्तर द्याल? नक्कीच आपल्या मनात पाहिलं नाव येईल ते म्हणजे आपल्या देशाचं, भारताचं. जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन पाहिलंत तरीही भारतीय आणि भारत यांच्याप्रमाणे नातं कुठेही पाहायला मिळणार नाही. संपूर्ण वर्षभरात भारतीय म्हणून जर का कुठला महिना आपल्यासाठी महत्वाचा ठरत […]
Friendship Day : एक दिवसाचं सेलिब्रेशन, आयुष्यभराची सोबत!

माणसाच्या मूलभूत गरज किती? तीन! अन्न,वस्त्र आणि निवारा. मात्र याव्यतिरिक्त देखील माणसाची आणखीन एक गरज आहे ती म्हणजे कुणीतरी त्याला समजून घेण्याची, आपलेपणा दाखवण्याची. याला आपण इंग्रजीमध्ये Need for Acceptance असंही म्हणू शकतो. मानसशास्त्राप्रमाणे प्रत्येक माणसाला आपुलकी आणि आपलेपणा दाखवणाऱ्या एका गटाची गरज असते आणि म्हणूनच शाळेसाठी घराबाहेर पडल्यापडल्या आपण मित्रांच्या शोधात असतो. मित्र कोण? […]
गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते?

भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. देश एक असला तरीही इथे वेगवेगळ्या प्रांतात वेगळी भाषा, पेहेराव, जेवणायच्या पद्धती यांमध्ये विविधता पाहायला मिळते आणि म्हणूनच आपण ‘विविधता में एकता’ या उक्तीला सार्थ ठरवतो. विविधतेबरोबरच वैश्विक पातळीवर अनेकविध प्रकारचे सण आणि उत्सव भारताची ओळख निर्माण करतात. चैत्र महिन्यात येणाऱ्या गुढी पाडव्यापासून ते थेट दिवाळी पर्यंत उत्साहात […]