शाश्वत शेतीचा मूलमंत्र : सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती हा शेतीचा असा प्रकार आहे जिथे कृत्रिम रसायने, अजैविक खते व इतर हानिकारक पदार्थ. कीटकनाशके इत्यादींचा वापर न करता पिकांचे उत्पादन केले जाते.  सेंद्रिय शेती म्हणजे थोडक्यात – रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने शेती करणे होय.  सेंद्रिय शेतीत खालील प्रमुख घटकांचा समावेश होतो :  सेंद्रिय शेतीचे मुख्य प्रकार : 1. बायोडायनामिक […]

पांढऱ्या कोटातून मातीच्या सेवेपर्यंत: ७५,००० ची नोकरी सोडून काव्या ढोबळेने उभा केला ‘लाखोंचा’ कृषी ब्रँड! कोण आहे काव्या ढोबळे? जाणून घ्या.

पांढऱ्या कोटातून मातीच्या सेवेपर्यंत: ७५,००० ची नोकरी सोडून काव्या ढोबळेने उभा केला 'लाखोंचा' कृषी ब्रँड! कोण आहे काव्या ढोबळे? जाणून घ्या.

अनेकांच्या मनात चांगल्या सरकारी किंवा स्थिर नोकरीबद्दल आकर्षण असते. “जिथे चांगल्या पगाराची आणि सुरक्षित भविष्यातील हमी आहे, ती नोकरी सोडून दुसऱ्या अनिश्चित क्षेत्रात का जावं?” असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, जुन्नर येथील काव्या ढोबळेने हा विचार बाजूला ठेवत, महिन्याला ७५,००० रुपये पगाराची चांगली नोकरी सोडून कृषीपूरक व्यवसायाचा मार्ग स्वीकारला. आज ती केवळ यशस्वीच नाही, तर […]

‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी.

Black Rice.

पूर्व विदर्भातील पारंपरिक पद्धतीची भात शेती कमी उत्पादनामुळे किफायतशीर ठरत नसल्यामुळे कमी दिवसात जास्त उत्पादन देणाऱ्या भात पिकांच्या रोवणीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच औषधी गुणधर्म असलेल्या ‘ब्लॅक राईस’ (काळा तांदूळ) उत्पादनाला प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यातील 70 एकर क्षेत्रावर ‘ब्लॅक राईस’चा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या धानाला मोठ्या प्रमाणात काळ्या लोंब्या (ओंबी) आल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला […]

आधुनिक शेती – Modern Agriculture

Modern Agriculture

Modern Agriculture – मित्रांनो, आपल्या रोजच्या जगण्यात सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत जवळपास सगळ्याच पदार्थांमध्ये कांदा असतो. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. संपूर्ण भारतात कांदा पिकविणाऱ्या राज्‍यात, क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत, महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे एक लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. यामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्‍हे […]

काय आहे एसआरटी तंत्रज्ञान?

शेतकरी शेतात एसआरटी तंत्रज्ञान वापरून भात लागवड करत आहे

काय आहे एसआरटी तंत्रज्ञान?
एसआरटी म्हणजेच सगुणा राईस तंत्र. या तंत्रज्ञानालाच विनामशागतीची किंवा शून्य मशागतीची शेती असं देखील म्हणतात. विनामशागतीची शेती हे शेती करण्याचं असं तंत्र आहे ज्यात नांगरणी, निंदणी, वखरणी, कोळपणी असं काहीही यात करावं लागत नाही.

तुमच्या शेतात मोती फुलवा आणि लाखो रुपये कमवा

मोती शेती

नमस्कार, नवी अर्थक्रांतीच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या शेतीबद्दल चर्चा करणार आहोत. आपण आपल्या शेतात ऊस पिकवतो, ज्वारी, नाचणी, बाजारी, भात अशा वेगवेगळ्या भाज्या. मात्र मोत्यांच्या शेतीबद्दल आपल्याला फारसं ऐकायला मिळत नाही. आपण आपल्या शेतात मोती पिकवणार ही संकल्पनाच किती सुंदर आहे.