खाते वाटप म्हणजे काय? हक्क, हरकत आणि जमिनीचा न्याय समजून घ्या

खाते वाटपाची सुरुवात आणि खाते वाटप म्हणजे काय ? ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांसाठी जमीन म्हणजे केवळ मातीची ढिगं नव्हे; ती त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या संघर्षाची, कष्टाची आणि आजी-आजोबांच्या आशीर्वादाची परंपरा असते. घरातील मोठ्यांच्या निधनानंतर किंवा वारसा नोंदीत बदल आवश्यक असताना “खाते वाटप” ही प्रक्रिया कुटुंबाला नव्याने उभी राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. परंतु त्या प्रक्रियेबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे […]
शेतजमिनीच्या विक्रीचा इन्कम टॅक्स नियम; किती कर भरायचा, पैशांची बचत कशी कराल?

शेती हा भारतीयांचा पारंपरिक व्यवसाय असून आजही ग्रामीण भागातील मुख्य रोजगार निर्मिती शेती किंवा शेतीशी संबंधित उद्योगातून होते. शेतीमुळे भारतीय लोकांच्या उदरभरणाची सोय होते. ज्या जमिनीत वर्षभरात कोणते ना कोणते पीक घेण्यात येते ती जमीन म्हणजेच शेतजमीन. आयकर कायद्याच्या दृष्टीने शेतजमिनीचे दोन प्रकार आहेत.◆ ग्रामीण शेतजमीन◆ शहरी शेतजमीन ★ ग्रामीण शेतजमीन: अगदी अलीकडील जनगणनेनुसार (Census […]
जाणून घ्या मटकी शेतीविषयी संपूर्ण माहिती

आवश्यक हवामान मटकी शेतीसाठी उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय हवामान योग्य आहे. हवामान उबदार आणि कोरडे असावे. सरासरी तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस आणि वार्षिक पर्जन्यमान 50 ते 100 सेंटीमीटर असावे. आवश्यक जमीन मटकी शेतीसाठी मध्यम ते हलकी, सुपीक, चांगली निचऱ्याची आणि थोडीशी अम्लीय जमीन योग्य आहे. pH 6.5 ते 7.0 च्या दरम्यान असावे. अशी करा […]
अशी करा कारले शेती

कारले ही एक बहुवर्षायू वेलयुक्त वनस्पती आहे. हे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, चीन, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्वेतील उष्ण आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात उगवले जाते. कारल्याच्या चवीमुळे बऱ्याच लोकांना ते आवडत नसले तरीही त्यात पोषण असल्याने लोकं ही भाजी खातात. त्यात जीवनसत्त्वे A, C आणि K, तसेच फायबर आणि पोटॅशियम असते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित […]
जाणून घ्या खरबूज शेतीविषयी संपूर्ण माहिती

खरबूज हे एक उष्णकटिबंधीय फळ आहे जे उष्ण आणि कोरडे हवामानात चांगले येते. खरबूज शेतीसाठी आवश्यक हवामान खालीलप्रमाणे आहे: तापमान: खरबूज शेतीसाठी सरासरी तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस असावे. पाऊस: खरबूज शेतीसाठी दरवर्षी 50 ते 75 सेंटीमीटर पाऊस आवश्यक असतो. आर्द्रता: खरबूज शेतीसाठी आर्द्रता 50 ते 60 टक्के असावी. प्रकाश: खरबूज शेतीसाठी पुरेसा सूर्यप्रकाश […]
जाणून घ्या स्वीटकॉर्न शेतीविषयी संपूर्ण माहिती

स्वीटकॉर्न हे एक तृणधान्य आहे जे आहारामध्ये वापरले जाते. हा एक पोषक तसेच चविष्ट पदार्थ आहे. हा पदार्थ लोक मिटक्या मारत खातात. स्वीटकॉर्न ‘क’ जीवनसत्त्व १ ग्नेशियम , बी 6 जीवनसत्त्व, कॅल्शियम आणि लोहाचा एक समृद्ध स्त्रोत आहे. वरचेवर स्वीटकॉर्न ची मागणी वाढतच आहे. हंगाम कोणताही असो पण स्वीटकॉर्न च्या मागणीचा आलेख नेहमी […]
जाणून घ्या चंदन शेतीविषयी संपूर्ण माहिती

चंदन लागवड करत असताना सर्वप्रथम हे समजून घ्या की, यासाठी कोणतीही सरकारी परवानगी लागत नाही. पण काही कायदेशीर बाबी आहेत त्या मात्र वेळोवेळी पूर्ण करून घ्याव्या लागतील. चंदनाची लागवड केल्यावर पहिल्यांदा तलाठ्याकडून सात-बारा वर नोंद करून घ्यावी. जर तुम्ही चंदन लागवड करत असाल तर सरकारकडून तीन टप्प्यात हेक्टरी 45,000 इतके अनुदान मिळेल. शेवटी झाडे तोडताना फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी. अधिक माहिती हवी असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याला भेटावे.
शेतकरी दिनाचा इतिहास आणि महत्त्व, चौधरी चरणसिंगांची भूमिका

आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की आपला भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. पण जर तुम्हाला कोणी एकदम साधा प्रश्न विचारला की शेतकरी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर किती जणांना याचं उत्तर माहिती असेल? मित्रांनो, भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह शेतकरी नेते होते आणि त्यांच्या जयंतीनिमित्त 23 डिसेंबर हा दिवस किसान दिवस अर्थात राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो.
उत्तम शेती करण्यासाठी कोणत्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

जसे माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गोष्टींची गरज लागते, तसेच मातीला देखील अन्न पाणी हवा या गोष्टींची गरज लागते आणि यामध्ये मातीचे अन्न काय; तर तिला दिली जाणारी पोषक द्रव्य. आपण जरी आपल्या बाल्कनीमध्ये एखादं छोटं रोपटं लावलं, तरी त्यात काहीतरी खत हे टाकतोच. मग शेताचा विचार केला तर चांगलं पीक येण्यासाठी आणि […]