नवीन अर्थसंकल्पावर सरकार खुश, मात्र विरोधी पक्षांनी मुरडले नाक

काल देशात आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग तिसऱ्या कारकिर्दीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संपूर्ण वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. महत्वाची बाब म्हणजे अर्थमंत्री म्हणून सलग सातव्यावेळा अर्थसंकल्प सादर करत त्यांनी एक नवीन इतिहास रचला आहे. संपूर्ण देशासाठी बजेट किंवा अर्थसंकल्प हा एक महत्वाचा भाग ठरतो, आपल्या देशात […]

दक्षिण भारतात देखील बोलली जाते मराठी. ‘दक्षिणी मराठी’ मागील मराठा साम्राजाचा गौरवशाली इतिहास

जगाच्या पाठीवर वावरताना आपल्या देशाची विविधता हीच आपली ओळख मानली जाते. भारतातील प्रत्येक राज्याची स्वतःची अशी एक भाषा आहे, अनेकवेळा या भाषांवरूनच राज्य देखील ओळखता येतं. असं म्हणतात भारतातील सर्व भाषांचा उगम हा संस्कृत भाषेपासून झाला. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे, पुराणांच्या माहितीनुसार देवांची भाषा म्हणजे संस्कृत होय. आपण जर का नीट विचार करून […]

महा सौंदर्य महाराष्ट्राचं !

experience-the-natural-beauty-of-jambhrun-maharashtra

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की मुलांना, पालकांना वेध लागतात फिरण्याचे! यातले काहीजण मोठमोठे पॅकेज घेऊन मग परदेशात सुट्टी एन्जॉय करतात, तर काहीजण आपल्या देशातच केरळ, कर्नाटक, गोवा यांसारख्या वेगवेगळ्या राज्यांना भेट देतात. आता या दोन्ही गोष्टी करण्यात काही चुकीचं नाहीये, पण आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्यातल्या महा सौंदर्याचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर फिरणं आम्हाला तरी पटत […]

१. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा – यवतमाळ

yavatmal-the-cotton-capital-of-india

विदर्भातील अमरावती विभागात येणारा यवतमाळ हा जिल्हा कापूस उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. म्हणूनच यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखले जाते. यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा ह्या दक्षिण दिशेला नांदेड जिल्हा व तेलंगणा राज्य, पश्चिमेस हिंगोली व वाशिम जिल्हे, उत्तरेस वर्धा व अमरावती हे जिल्हे तर पूर्वेस चंद्रपूर जिल्ह्याला लागून आहेत. आपण प्रत्येक जिल्ह्याचे उद्योग पाहण्याआधी त्यातील […]

उद्योग महाराष्ट्राचे : प्रस्तावना

the-industries-of-maharashtra

👍 महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्र राज्याला भूगोल आहे आणि इतिहाससुद्धा! गौरवशाली इतिहासाची परंपरा आपणास प्राचीन कालखंडात दिसते. मध्ययुगात सर्व भारतभर परकीय आक्रमणाचे ढग दाटून आलेले होते. या नैराश्यपूर्ण मळभावर विजयनगरचे साम्राज्य आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अपवाद आपणास दिसून येतात. मराठी सत्तेच्या पतनानंतर इंग्रजांचा अंमल महाराष्ट्रावर सुरू झाला. इंग्रजांविरुद्धच्या संघर्षात आद्य क्रांतिकारकांपासून ते सर्वसामान्य […]